आता फवारणी करण्यासाठी पंपाची गरज नाही तर नाविव पद्धत आलेलुई आहे. या पद्धतीमध्ये ड्रोन च्या मदतीने फवारणी करण्यात येणार आहे. जाणून घ्या या संदर्भात संपूर्ण माहिती.
शेतकरी बांधवाना त्यांच्या पिकावर नियमित पने फवारणी करावी लागते आणि यामध्ये त्यांना खूप वेळ लागतो.
पण आता हा प्रश्न सुटलेला आहे . फवारणी करण्याची नवीन पद्धत आलेली आहे. ड्रोन च्या मदतीने आता फवारणी करण्यात येणार आहे. ड्रोन च्या सहाय्याने तुमचा time देखील या ठिकाणी वाचणार आहे.
शेतीमध्ये दिवसंदिवस प्रगती होत असून आता हा हा खूप मोठा बदल या ठिकाणी होणार आहे.
तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील की आता हे ड्रोन कसे खरेदी करायचे, यासाठी किती खर्च लागतो.
ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. ड्रोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या वतीने काही अनुदान सुद्धा मिळणार आहे.
औषध फवारणी करायची नवीन पद्धत कोणाला मिळणार अनुदान
हे अनुदान किती व कोणाला मिळणार आहे जाणून घेयुया.
हे अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे, यामध्ये महिला जर शेतकरी असेल तर त्यांना सुद्धा या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये अनुसूचित जातींना व अनुसूचित जमातींना आणि सिमान्तिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
औषध फवारणी करायची नवीन पद्धत किती मिळणार अनुदान
या योजनेमध्ये शासनातर्फे ५ लाख एक्तके अनुदान देण्यात येणार आहे जी ५० टक्के म्हणून दिल्या जाणार आहे.बाकीच्या शेतकऱ्यांचा समावेश ४० टाक्कांत होत असून त्यांना ४ इतके अनुदान इलणार आहे.
शेतकरी बंधुनो तुम्ही जर हे ड्रोन खरेदी केले तर तुम्हाला हे चालवता येते का. जर तुम्हला ड्रोन चालवता येत नसेल तर तुम्हाला यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आता हे प्रशिक्षण घेण्यासाठे तुम्हाला जिल्ह्यातील कौशल्य विकास योजना विभागाला भेट द्यावी लागेल या विभागामध्ये तुम्हाला ड्रोन उडवण्यापासून ते औषध फवारणी पर्यंत सर्व ट्रेनिंग दिली जाईल.
या अनुदानाचा लाभ नक्कीच घ्या. ही योजना शेतकऱ्यांसाठी कोणत्या वर्दानापेश्या कमी नाही. जेव्हा आपण सोयाबीन मध्ये औषध फवारणी करण्यासाठी जातो तेव्हा आपल्या हे माहित नसते की या सोयाबीन मध्ये काय आहे अर्थ असा आहे मित्रानो की साहजिकच आहे शेत वावर म्हणल्यावर ते अनेक जेवांचे घर असते. आपल्याला हे माहित नसते की नेमके आपण शेतामध्ये पाठीवर पंप घेऊन जायचे आणि आपल्या मार्गामध्ये एखादा साप यायचा आपण या सापाला घाबरतो आणि हा साप आपल्या घाबरतो त्यामुळे दौंश होण्याची पण शक्यता असते.
आपल्या ग्रामीण भागामध्ये सर्पदौंशाने प्राण गमावतात त्यामुळे ही पद्धत शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे.