2021 वर्षाचा अतिवृष्टी निधी आला पहा नवीन gr

2021 वर्षाचा अतिवृष्टी निधी म्हणजेच मागच्या वर्षाचा निधी शेतकऱ्यांना मिळणार असा जीआर शासनाने प्रस्तुत केला होता. हा निर्णय २०२१ वर्षाची अतिवृष्टी लक्ष्यात घेऊन घेतला होता.तुम्ही या जी आतमध्ये Maharashtra ativrushti nuksan bharpai 2022 आणि जिल्हा यादी बघू शकता.

मार्च ३१, २०२२ रोजी तांत्रिक अडचणीमुळे बीडीएस निघाला नाही. त्यामुळे काही निधी वितरण करण्याचे राहीले होते. त्यामुळे सदर निधी उपलब्ध करुन देण्याबाबद विभागीय आयुक्त औरंगाबाद अमरावती व नागपूर यांनी विंनती केली होती.

विनंती केली नंतर ही विनंती मंजूर झाली आणि या विनंतीनुसर नागपूर, औरंगाबाद व अमरावती या विभागांना सादर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली प्रमाणे देण्यात आलेला आहे.

एवढाच नव्हे तर अतिवृष्टी नुकसानभरपाईची यादी ativrushti anudan maharashtra 2022 आणि २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. यामुळे ज्या शेतकरी बांधवाना  नुकसान झालेले आहे त्यांच्यासाठी हि आतिशय आनंदाची बातमी आहे.

2021 वर्षाचा अतिवृष्टी निधी संदर्भात अधिक माहिती

तुम्हाला जर (ativrushti nuksan bharpai 2022 gr) यासंधार्भात शासनाची अधिकृत माहिती अर्थातच अधिकृत जी आर बघायचा असेल तर येथे क्लिक करा.

जर तुमच्याकडे गाई असेल तर तुम्हाला देखील मिळू शकते ५ लाख ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या येथे क्लिक करून.

या जी आर चा आशय संगाचा झाल्यास अनेक राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट व सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान जर अतिवृष्टी किवा पुरामुळे जर झाले असेल तर तर त्या शेतकर्यांना आर्थिक मदत म्हणून निधी वाटप करण्यात येणार आहे.

यामध्ये राज्यातील बाधित झालेल्या शेतकर्यांचे पीक जार नुकसानग्रस्त असेल तर त्यांनासुद्धा शासनाच्या वतीने आर्थिक मदत म्हणजेच निधी मिळणार आहे.   विभागीय आयुक्त कोकण, नागपूर, अमरावती व औरंगाबाद यांना विविध लेखाशीच्या अंतर्गत लेखाशी लेखाशीर्ष अंतर्गत एकूण रुपये 8577.17  लक्ष इतका निधी वितरित करण्यात बाबतचा ativrushti nuksan bharpai शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

2021 वर्षाचा अतिवृष्टी निधी कुठे वितरण करण्यात आलेला आहे

आयुक्त विभाग औरंगाबाद, आयुक्त विभागीय अमरावती आणि आयुक्त विभाग नाफ्पूर यांनी आयुक्त शासनाकडे तांत्रिक अडचणीची शासनाकडे विनंती केली होती.

तांत्रिक कारणामुळे बीडीएस न निघाल्याने काही निधी वितरित करता आला नसल्याने सदर निधी उपलब्ध करून देणे.

त्यामुळे यांना विविध लेखा शिर्षांतर्गत एकूण 8577.17 लक्ष इतका निधी वितरित करण्यात बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. हा निधी बाधित झालेल्या मदत देण्याकरिता विभागीय आयुक्त कोकण नागपूर अमरावती व औरंगाबाद यांना वितरण करण्यात आलेला आहे.

निधी कोणत्या महिन्यात व किती वितरण करण्यात आलेला आहे

हा निधी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माहे ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी वितरण करण्यात आलेला आहे.

303.52 लक्ष इतक्या निधी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनि मागणी केली होती. मागणीप्रमाणे हा निधी सदरील विभागांना देण्यात आलेला आहे.

हे खालील तक्त्यानुसार दाखविलेले आहे की कोणत्या विभागासाठी किती निधी मिळणार आहे. ही अतिशय आनंदाची बातमी आहे ज्या शेतकर्यांना मागील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये अतिवृष्टी चे अनुदान मिळाले नाही त्यांना आता लवकरच २०२१ वर्ष्याचे अनुदान लवकरच मिळणार आहे.

पुढील योजना पण बघा संजय गांधी निराधार योजना

Leave a Comment