सोयबीनचा विकण्याची घाई करू नका कारण आता सोयबीनचा भाव वाढणार आहे आणी हा भाव साडेपाच हजार क्विंटल पर्यंत जाणार आहे.
आताच्या परिस्थिती नुसार जर बघितल तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे वातावरण आहे आणी बाकी पीक सुद्धा आता वळायला लागली आहे.
सोयाबीन चे सीजन हे आता सुरु होणार असून साडेपाच हजार क्विंटल पर्यत भाव जाणार आहे. सोयबीनचा आताचा भाव 4 हजार 700 ते 800 सुरु आहे त्यामुळे अजर तुम्हला सोयाबीन विकायची असेल घाई करू नका.
कारण काही दिवसांनी सोयाबीन चे भाव हे 5,500 पर्यंत जाणार आहे
हा भाव तुम्हाला दिवाळी पर्यंत बघायला मिळू शकतो. जर तुम्ही आता थांवत असाल तर तुम्हाला प्रती क्विंटल 700 ते 800 रुपया पर्यंत फायदा होण्याची श्याक्याता आहे.
अशी माहिती दैनिक वृत्तपत्रात दिलेली आहे.
सोयबीनचा भाव वाढणार केव्हा
या वर्षी शेतकऱ्यांकडे दर वर्षी प्रमाणे सोयाबीन नाही. आता सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीनी निघाल्या आहे पण या सोयाबीचा चालू बाजार भाव हा ५००० पेक्षा कमी आहे.
हा भाव लवकरच वाढणार असून 5,500 पर्यंत जाणार आहे आता शेतकरी सर्वात जास्त सोयाबेन विकत आहे म्हणून भाव कमी आहे पण दिवाळीच्या आसपास हा भाव नक्कीच वाढणार आहे.
खूप सार्या शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झालेले आहे आणी या वरून जर परत कमी भाव हे काही शेतकर्यांना पुरणार नाही.
त्यामुळे थोड थांबलेलं बर असेल.
अधिक माहिती
जर तुम्हाला काही उद्दोग धंदा करायचा असेल तर यासाठी तुम्हला उद्यम प्रमाणपत्र असणे आवश्यक असते हे कसे मिळवावे याबद्दल सविस्तर माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.
जर तुम्हाला अश्याच शासकीय योजनाची माहिती हवी असेल तर आमच्या whatsapp ग्रुप ला आवश्य जॉईन व्हा या कोपर्यातील whatsapp च्या बटनावर टच करून जेनेकारून तुम्हाला सर्व शासकीय योजनांची माहिती लगेचच मिळेल.
तुम्ही आमच्या instagram ला अन जॉईन करू शकता https://instagram.com/uttamsheti.in_official?igshid=NzZlODBkYWE4Ng== या लिंक वर क्लिक करून जेणेकरून तुम्हाला सव माहिती मिलेले.
जर ही बातमी कामाची असेल तर प्रत्तेक शेतकरी बांधवान पर्यंत पोहचवा
आमच्या वेब साईट ला आवश्य भेट द्या आणी ही महीती तुमच्या शेतकरी बंधुंपर्यंत नक्की पोहचवा.
धन्यवाद